हे पान प्रमाणित केलेले आहे.
शेतीमालाच्या अपुऱ्या किमतीमुळेच शेतकऱ्यांवर जो कर्जबाजारीपणा लादलेला आहे त्यातून त्यांना मुक्त करावे. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या, जे योगायोगाने शीख आहेत त्यांच्या, मूळ आर्थिक समस्या सोडवल्याशिवाय दुसरे कोणतेही उपाय कुचकामाचे ठरतील. (शेतकरी संघटक, २७ जुलै १९८४)
□
शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १७१