पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- TIPS इ. श्रीधरन विज्ञान व तंत्रज्ञान खंड 'नाइट ऑफ द लेजिऑन ऑफ ऑनर' हा सन्मान समर्पित केला. वस्तुत: हा टप्पा होईतो श्रीधरन त्र्याहत्तर वर्षांचे झाले होते आणि आपण निवृत्त होणार, असे त्यांनी जाहीरही केले होते. परंतु सरकारने त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांनी वाढवून, दिल्ली मेट्रोचा दुसरा टप्पा पुरा करण्याचे काम त्यांना दिले. त्यांना पाकिस्तान सरकारनेही बोलावले होते आणि लाहोर मेट- मेट्रो रेल्वे, दिल्ली बद्दल त्यांचा सल्ला घेतला होता. २००५ साली संयुक्त काळात त्यांनी सात वर्षांत कोकण रेल्वेची पूर्ण उभारणी अरब अमिरातीने (युएई) त्यांना बोलावून दुबई मेट्रो करून देऊन आगगाडी सुरू करून दिली. हा प्रकल्प प्रकल्पाचे प्रमुखपद देऊ केले होते. पण दिल्ली मेट्रोच्या अनेक अर्थी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. 'बांधा, वापरा कामामुळे हे काम त्यांनी नाकारले. आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर, राष्ट्रीय स्तरावर श्रीधरन प्रकल्पाचे काम सह व्यवस्थापकांना वाटून झालेला हा पहिला प्रकल्प आहे. भारतीय रेल्वेत देतात आणि ती-ती कामे केव्हा पुरी झाली पाहिजेत, असणाऱ्या मनुष्यबळपद्धतीपेक्षा येथे वेगळ्या पद्धतीची त्याच्या तारखा त्यांना देतात. प्रकल्पातील प्रमुख रचना केली होती; कारण १९५४ ते १९९० अशी छत्तीस अधिकारी आणि कंत्राटदारांना ते दर आठवड्याला भेटून वर्षे रेल्वेत काम केल्यामुळे त्या यंत्रणेचे फायदे-तोटे त्यांच्या कामाची प्रगती पाहतात. आलेल्या अडचणी श्रीधरन यांना अवगत होते. या प्रकल्पात बासष्ट सोडवण्यासाठी ताबडतोब नवी व्यूहरचना करतात, किलोमीटर लांबीत त्र्याण्णव बोगदे आहेत. हे बोगदे त्यामुळे कामाची प्रगती विनाअडथळा होत जाते. कोकण पहाड खोदून झालेले नसून भुसभुशीत मातीच्या डोंगरातून रेल्वेच्या मुंबई ते मंगलोर या ७६०कि.मी.च्या अंतरात काढलेले आहेत. ७६० कि.मी. लांबीच्या या असणाऱ्या त्यांच्या ४००-५०० कार्यालयांत रोज, आता रेल्वेमार्गावर १५० पूल आहेत. आशियातील सर्वाधिक हे काम संपायला किती दिवस बाकी आहेत, ते फळ्यावर उंच रेल्वे पूल (रत्नागिरी जिल्हा), आशियातील लिहिले जाऊन कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सर्वाधिक लांबीचा बोगदा (रत्नागिरी जिल्हा) आणि सूचना दिली जाई. आशियातील नदीवरील सर्वाधिक लांबीचा पूल आयुष्यभरातील सातत्याने केलेल्या उत्तम कामासाठी (कारवार जवळ शरावती नदीवर, द. कन्नड जिल्हा) असे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९६३ साली शिरपेच कोंकण रेल्वेला लाभले आहेत. हा प्रकल्प मंजूर रेल्वेमंत्र्यांचा पुरस्कार, २००१ साली ‘पद्मश्री' पुरस्कार, झालेल्या रकमेपेक्षा कमी रकमेत आणि कमी वेळात २००२ साली टाइम्स ऑफ इंडियाचा 'मॅन ऑफ द इयर' झाल्याने या प्रकल्पाची प्रशंसा जागतिक स्तरावर झाली. पुरस्कार, २००३-२००४ सालचा 'कॉन्फिडरेशन ऑफ त्यानंतर १९९७ साली दिल्ली मेट्रो प्रकल्पावर त्यांची इंडियन इंडस्ट्रीज'चा पायाभूत सोयी तयार करण्यात नेमणूक झाली आणि या रेल्वेच्या नियोजित दाखवलेल्या नेतृत्वासाठीचा पुरस्कार, २००३ सालचा आराखड्यातील सर्व कामे २००५ सालाच्या मध्यावर टाइम मासिकातर्फे 'आशिया खंडातील नेता' पुरस्कार, पुरी झाली. तसेच, अंदाजित खर्चापेक्षा कमी रकमेत पुरा २००३ सालचा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे झालेला हा दुसरा प्रकल्प. या प्रकल्पाच्या यशस्वी 'सार्वजनिक सेवेतील उत्तमता' यासाठी पुरस्कार, २००४ उभारणीमुळे ते श्रीधरनऐवजी 'मेट्रोमॅन' म्हणून ओळखले साली आय.आय.टी. दिल्लीतर्फे सन्माननीय ‘डॉक्टरेट', जाऊ लागले. फ्रांस सरकारने या कामाबद्दल त्यांना २००५ साली चंदीगडच्या शिरोमणी संस्थेतर्फे 'भारत ४४ शिल्पकार चरित्रकोश