पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- POWERRE TATION.PUN कंडोपजला मयानमाला आठवले, विक्रम त्र्यंबक विज्ञान व तंत्रज्ञान खंड तत्पूर्वी जलविद्युत केंद्रात यासाठी अच्युतरावाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून जलीय प्रमाणित आधीच्या दहा वर्षांच्या काळातल्या सागराच्या भरती व प्रतिकृतीच्या (हायड्रॉ ओहोटीचा अभ्यास करणे सुकर झाले. परिणामी, हुगळी लिक स्केल मॉडेल्स) नदीवरील सर्वात कमी क्षार असलेले पाण्याचे ठिकाण संशोधनासाठी होणारा निवडणे शक्य झाले व तिथल्या उपसा केंद्रातून मिळणारे वापर दहा वर्षाच्या पाणी पिण्यायोग्य ठरले. काळात ९० १९५२-१९५५ या अवधीत फ्रान्समधील ग्रिनोबल अनुसंधान के माध्यम से सेवा |Service Through Research| टक्क्यांवरून ५० विद्यापीठात गणिती संशोधनासाठी अच्युतराव राहिले टक्क्यांवर आला व असताना, त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांवर त्यांचे गणिती प्रतिकृतींचा वापर जो सुरुवातीस नगण्य होता, तो मार्गदर्शक अत्यंत खूष झाले. या काळात गणिताच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढला. परिणामी, केंद्राची वेळ व खर्च कुशल प्राध्यापक असलेल्या त्यांच्या पत्नी या दोहोंतही बचत होऊ लागली. याचे सारे श्रेय मधुमालतीबाईदेखील उच्च बीजगणितावर संशोधन डॉ.आपटे यांच्या दूरदृष्टीला जाते. करण्यासाठी फ्रान्समध्ये गेल्या. दोघेही अनुक्रमे __ भारत व बांगला देशांच्या सरहद्दीतून वाहणाऱ्या बी.एस्सी. व पीएच.डी. या उच्च पदव्या संपादन करून ब्रह्मपुत्रा व निम्नगंगा (लोअर गॅजेस) या नद्यांना स्वदेशी आले. अच्युतरावांच्या संपूर्ण सामाजिक सालोसाल येणाऱ्या महापुराचा तडाखा दोन्ही राष्ट्रांना कार्यामागची केवळ प्रेरणाच नव्हे, तर परिपूर्ण शक्ती दरसाल बसतो. त्यातून होणारी अपरिमित वित्त व अशी भूमिका त्यांच्या जीवनात मधुमालतीबाईंनी जीवितहानी वाचवण्यासाठी उभय राष्ट्रातल्या पुराची झळ बजावली. बसणाऱ्या प्रदेशात संयुक्तरीत्या पूरनियंत्रण प्रकल्प जगात कुठेही भूकंप झाला तरी जमिनीखाली विशिष्ट राबवण्याचे युनेस्कोने सुचवले. या समस्येची उकल खोलीवर बसवलेल्या भूकंपमापन यंत्रावर त्यांची नोंद करण्यासाठी ३५० अव्यक्ते (चले) व सुमारे ७१५ होते. त्यावर उमटलेला आलेख पाहून भूकंपाची तीव्रता, समीकरणे एकसमयावच्छेदेकरून सोडवणे अपरिहार्य संभाव्य ठिकाण (एपीसेंटर) व बहुमजली इमारतींना होते. त्यासाठी गणिती प्रतिकृतींची आखणी करून असलेला धोका ओळखता येतो. मात्र, असे यंत्र प्रकल्प मार्गी लावण्याचे शास्त्रज्ञांपुढे असलेले जबरदस्त जमिनीखाली बसवण्यापूर्वीच जर भूकंप झाला, तर आव्हान भारत सरकारने विश्वासाने जलविद्युत केंद्रापुढे आलेखावरून अशी माहिती मिळत नाही. १९६७ ठेवले. अर्थातच, अखंड परिश्रम करून सहा महिन्यांच्या साली, १०/११ डिसेंबरच्या रात्री कोयनेस झालेल्या अल्पावधीत अच्युतरावांनी या कामात यश मिळवले भूकंपाबाबत असेच घडले. यंत्र जमिनीखाली इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीतून युनेस्कोच्या बसवण्यापूर्वी भिंतीतल्या उंच जागी ठेवले होते. मूळ प्रणालीतल्या त्रुटी दाखवून दिल्या. एवढ्यात, रात्री ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला आणि उंच __ अच्युतरावांनी सोडवलेला दुसरा आव्हानात्मक प्रश्न जागी ठेवलेल्या यंत्रावर जो आलेख आला त्यावरून मूळ होता हुगळी नदीतल्या उपसा केंद्रातून कोलकाता आलेख मिळवणे, ही शास्त्रज्ञांची एक कसोटीच होती. शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा. अशा प्रसंगी, प्रयत्नांची शिकस्त करून अच्युतरावांनी बंगालच्या उपसागरातून हुगळी नदीत येणाऱ्या पाण्यात मूळ संभाव्य आलेख मिळवण्यात यश संपादन केले. क्षाराचे प्रमाण खूप असल्याने ते पिण्यायोग्य नसे. फ्रान्समध्ये असतानाच, फ्रेंच सरकार विद्यार्थ्यांच्या सागरातून येणारे पाणी कमीतकमी क्षारयुक्त असावे शिक्षणासाठी राहण्या-जेवण्याची मोफत सोय करते हे ४० शिल्पकार चरित्रकोश