हे पान प्रमाणित केलेले आहे.
गुरफटत राहिला नाही. या साहित्यात दिसून येणारी उदारमतवादी वृत्ती अनुकरणीय व अभिनंदनीय आहे. भारतीय लोकजीवनाचे प्रत्यंतर देणारे राजस्थानी हिंदी साहित्य हे स्वातंत्र्योत्तर काळास लाभलेले वरदान आहे. शेजारच्या पंजाबसारख्या प्रांतास राजस्थानी साहित्यातून बरेच घेण्यासारखे आहे.
▄ ▄
शब्द सोन्याचा पिंपळ/१४०