सदाशिव सावधानी दुसऱ्याच गोष्टीस आरंभ के-
ला, ते झणाले, “ मोगलकारकीर्दिआरंभी ने सरदार
होते, त्यांचे ऐश्वर्य पेशवाईतील सरदारांस नव्हते;
आणि पेशवाईतील सरदारांचे ऐश्वर्य हल्लांच्या सरदा-
शंस नाहीं. हल्लींच्या सरदारांची ती कुंमारी थाटाचौ
घोडी व तो हांकण्यास उपयोगी पडणारे जोंधळे-
ताटी माले, आणि उघड्या जागेवरील खुली पांगा
पाहिली ह्मणजे पेशवाईतील सरदारांचे घोडे, भाले,
पागा, पुष्कळ पटीने सुंदर व जोमदार दिसत. मोंगल-
कारकीर्दीतील स्थिति पेशवाईपेक्षाही शतगुणित अ-
चिक चांगली होती. त्या वेळच्या एका सरदाराची
पागा इतकी मोठी होती कीं, तीकरितां काशीपा-
सन रामेश्वरापर्यंत मांडव घातला होता. "
रामभङजी धूर्ताव्याने ह्मणाले, " त्या वेळच्या त्याच
सरदाच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका सरदाराचा
भाला काशीपासून रामेश्वरापर्यंत लांबीचा होता असे
ऐकण्यात आहे. " ही गप्प असावी असे वाटून सदा-
शिवशासचानी प्रश्न केला, " इतका लांबीचा माला
ठेवण्यास जागा नको काय ?"
रामभटजी म्हणाले, " कां ? तुमच्या सरदाराच्या
पागेचा मांडव नव्हता काय ? त्यावर ठेवीत असतील."
सदाशिवशास्त्रघानी, येथेंही आपली छाप बसली
नाहीं असे पाहून तिसऱ्याच गोष्टीवर उड्डाण केले.
ते सांगू लागले, " श्रीमंत धोरले माधवरावसाहेब यां
च्या लग्नसमारंभाचा घाट मोठ्या बहारीचा उडाला.
ब्राम्हणभोजनेंही यथेच्छ झाली. पकानांविषयों
पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/४७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)