हे पान प्रमाणित केलेले आहे.
जाताना ती प्लेट न विसरता वाचून घरी जात. म्हणून त्यांचं धोरण शेतीला अग्रक्रम देणारं होतं. आणि आज सत्तर वर्षे उलटली तरी आपण त्यास आश्वासनेच देत आलोत. त्याला आश्वस्त नाही केलं, हे समजावणारी कविता आहे ‘सारे रान'.
◼◼
वाचावे असे काही/१००