या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
त्याचा अधिक गांभीर्याने विचार करून ते प्रत्यक्षात कसे येतील हे पाहायला हवे. सुदैवाने समाजकल्याण खात्यास लाभलेले विद्यमान मंत्री नामदार सुधाकररावजी नाईक, सचिव सौ. नीला सत्यनारायण व संचालक श्री. रमेशचंद्रजी कानडे या त्रिमूर्तीस बालकल्याण विष कार्यात विषयक विशेष रस नि आस्था आहे. त्यांनी मनावर घेऊन वरील बदल प्रत्यक्षात आणले तर महाराष्ट्रातील बालकल्याणाचे कार्य केवळ राष्ट्रीयच नाही, तर जागतिक पातळीवरही मान्यता पावेल म्हणून हा लेखप्रपंच.
महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...४१