हे पान प्रमाणित केलेले आहे.
चालवावं आणि देशाचं भलं व्हावं, असा नव्हता; आपल्यातल्या काही लोकांना उड्या मारून, सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनं बसता यावं, एवढाच हेतूनं त्यामागं होता.
आजसुद्धा राखीव जागांचं भांडवल करून, आरडाओरड करणाऱ्यांचा हेतू यापेक्षा काही वेगळा असू शकत नाही.
(शब्दांकन : श्री. रमेश राऊत, औरंगाबाद.)
(६ सप्टेंबर १९९९)
◆◆
पोशिंद्यांची लोकशाही / १६९