पान:तर्कशास्त्र.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

وقال 8 भाग तिसरा کی جھے पूर्वगामी सिद्धांतामुळे हा आनुषंगिक सिद्धांत खरा होऊं शकेल. या मनुष्याला क्षयरोग नाही, एवढ्यावरूनच तो मरणार नाहीं असें आपणांस म्हणतां येणार नाहीं. किंवा तो मरेल असें जरी आपणांस पकें समजलें तरी तेवढ्यावरून त्याला क्षयरोग असलाच पाहिजे असें आपणांस ह्णतां येणार नाही, कारण दुस-या कोणत्याही रोगानें तो मुरूं शकेल. यामुळे संकेतार्थी अनुमानांत दोन प्रकूरचे हेत्वाभास होऊं शकतातः-पूर्वगामी सिद्धांत खोटा आहे. म्हणून आनुषंगिकही खोटा आहे असें प्रतिपादन कर्ण हृा एक, व श्रुनुषंगिक सैद्धांत खर्या आह म्हणून पूवगामंही खरा आहे असें प्रतिपादन करणें हा दुसरा. w येथपुर्यंत ज्यू अनुमानांतील महत्प्रतिज्ञेर्बी, एक किंवा दान्हा पद जातिवाचक असतात, व ज्यांतील सिद्धांत गुणवाचक असतात, म्हणजे ज्यांतील संबंध गुणागम व संख्यागम या दोहोंचा असतो, अशा अनुमानांविषयीं आपण विचार केला. परंतु अशोंही कांहीं अनुमानें आहेत की, त्यांतील पर्दे व्यक्तिवाचक किंवा गुणवाचक असतात, व त्यांतील सिद्धांत तुल्यबल (उ) असतो; व अशा प्रकारच्या अनुमानांमध्यें, पूर्वगामी सिद्धांत खोटा असेल तर त्यावरून आनुषंगिक खोटा आहे असें, व आनुषंगिक खरा असेल तर त्यावरून पूर्वगामी खरा आहे असें आपणांस डुं? मतिपादन करितां येईल. * कालिदासानें शाकुंतल लिहिलें असेल तर तो सर्व संस्कृत कर्वात श्रेष्ठ आहे, ' यावरून ( १) त्यानें शाकुंतल लिहिलें म्हणून तो संस्कृत कर्वांत श्रेष्ठ आहे, व (२) जर तो सर्व संस्कृत ፃ 8