पान:गंगाजल (Gangajal).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ | गंगाजल दुसऱ्या काही अडचणींना तोंड द्यावे लागले. तर ते कधीही बायकोबरोबर विचारविनिमय करीत नसत. अप्पांच्या निवडणुकीच्या वेळेला सईताईना मोठ्या उत्साहाने काम केले. पण त्यांच्यात तात्त्विक विषयांवर चचा झालेली मी कधी ऐकली नाही. अप्पा सईताईंना कधी रागावलेलेही मला आठवत नाहीत. त्यांच्या खर्चापायी, त्यांच्या निरनिराळ्या छंदापायो त टेकीस येत. पण बेनेटचे एखादे वाक्य बोलून मनाचे समाधान करून घत बायकोशी वागण्यामध्ये 'प्रेयो मित्रम' ह्या भवभूतीच्या व्याख्येपर्यंत त क पोहोचलेच नाहीत, असे मला वाटते. ह्या वागण्यामध्ये प्रेमळपणा होता, त्याचबरोबर एक त-हेचे अंतर कायम राहिले. ज्ञानाने, वयाने, अनुभव कमी असणाऱ्या माणसाशी जे वागणे राहते, तसेच ते शेवटपर्यंत शाह अप्पांनी सईताईंना मिसेस बेनेटची भूमिका बहाल केली, तेव्हा एखादव, तरी सईताईंनी जेन ऑस्टेनच्याच एखाद्या कादंबरीतील पढतमूखोचा भू अप्पांना दिली असती, तर ती बरोबरी झाली असती. पण तशी बराबर सईताईंच्या कधी स्वप्नातही आले नसणार. अप्पांचे बायकोशी ह बऱ्याच दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपाचे होते. महादेव गोविद । अण्णासाहेब कर्वे वगैरे मंडळींची आपल्या कुटुंबाशी वागणूक - त-हेची होती. बायकांना आपल्याबरोबर एखाद्या सभेला घेऊन जाण, शिकविणे वगैरे हे लोक करीत असत, पण जुन्या काळच्या कत्या । बायकोच्या बाबतीत जी भूमिका होती, तीच त्या सवाचा, समाजकारण, राजकारण वगैरे विषय खास पुरुषांचे आहेत; त्या पुरुषा-पुरुषांमध्ये होईल, पण घरात पोरीबाळी व बायको वगैरपुट - अप्पाच्या जीवनाचा आणखी एक विशेषही त्या वेळच्या 3 सार्वजनिक जीवनाचेच प्रतीक मानला पाहिजे. अप्पाना पकाशाच काय, पण कोणाही स्त्रीजवळ आपले मन कधी उघडे केल कोणीही बाई त्यांना तितकी जवळची वाटली नाही; पण का म्हणण्याप्रमाणे 'दयितास्वनवस्थित' असे मात्र ते कधीच शार अंत:करण उघडे करून बोलावे, किंवा दुसऱ्याने आपल्या करावे, अशी कल्पना त्या वेळच्या पुरुषांना नसावीच. अप्पा राजकारणी व्यक्ती होते. पण सार्वजनिक जीवन ते घर उबरठ्याबाहेर ठेवीत असत. त्यामळे घरात त्याचे पडसाद क्वचित प्रासाद शिखरस्थाऽपि काको न गरुडायते' किंवा 'पशुपाल की शिशुपा । वागणूक अशाच ॥ घेऊन जाणे, त्यांना च्या कर्त्या पुरुषाची या सर्वांची होती. र आहेत; त्यांची चर्चा वगैरेपुढे नाही, हा च्या पुण्याच्या - अप्पांनी आपल्या धा उघडे केले नाही. | कालिदासाच्या त्रत कधीच झाले नाहीत. पिल्याजवळ ते तसे । जीवन ते घराच्या दि क्वचितच उमटत.