पान:अशोक.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ኞጛ गांव-गाड० ऐन-जिनसी परभारा हक असत. इनाम जमिनी बिन धाज्यानें किंवा कॅमी धान्यानें चालत; आणि नक्त नेमणुका गांवच्या ऐन जमेवर बस । विल्या असून त्या सरकार वसूल करी आणि आपल्या खजिन्यांतून नेम= णूकदारांना खचर्ची घालून आदा करी. पूर्वी दाम-दुकाळ होता. सरकारसुद्धां आपलें येणें रयतेकडून धान्याच्या रूपानें घेई. मेहनताना किंवा हक चुकविणें रयतेला सोपें जावें म्हणून वतन-पद्धतींत सर्व सरकारी खासगी देणें ऐन जिनसीं देण्याचा प्रघात पडला. सोयीप्रमाणें ऐन जिनसी हक रयत कधीं कधीं रोकडीनेंही आदा करी. ज्याप्रमाणें वतनदार. कामदार कुणब्यांकडून काळीवर सळई, पेंढी, घुगरी किंवा बलुतें घेत त्याप्रमाणें ते पांढरीमध्यें हुन्नरदार, दुकानदार यांजकडून कसबवेरो, शेव, फसकी,वर्तळा घेत. पांढरी-हकांना मोहतफ म्हणतात. पाटीलकुळकण्र्यांच्या मानानें देशमुख-देशपांड्याचे इनाम, हक व मानपान पुष्कळ अधिक असत. देशमुख-देशपांड्यांच्या हकांना ' रुसुम ’ व 'भिकणें' म्हणत. गांवमुकदमांत पाटीलकुळकर्णी अधिकारानेंवमानार्न सर्वांत श्रेष्ठ होत. देशमुखाला परगण्याच्या एकदंर वसुलाचा व लावणीचा विसावा हिस्सा व देशपांड्याला चाळिसावा हिस्सा, आणि पाटीलकुळऋण्यांना गांवच्या राशीचा दहावा हिस्सा मिळे, असा अंदाज औई’ कुळकण्र्याच्या बाबती पाटलाच्या निमानिम होत्या; आणि दीव गांवापुरत देशमुख-देशपांड्यांप्रमाणें सर्व-पण कमी प्रमाणात **"? हक, व अम्मल मिळत. मामूलुप्रमाणें महारांना गांवकी वकीबद्दल '" मार्गे आष्ट्र पाचुंदे बलुतें मिळे; बाकीच्या पहिल्या ओळीच्या कारूंना दुसरींच्यांना तीन व तिसरीच्यांना दोन पाचुंदे याप्रमाणें बलुतें मृंस्थलपरत्वें निरनिराळ्या परगण्यांत किंवा एकाच परगण्यांतील देशमुख देता त्याचे निरनिराळे निर्व होते हैं सुांगणें नकोच काय होते __पट्टीलकुळकर्णी ह्यांच्या बाबती व अंमल बद्दलूर्वी टिपणें या प्रकरणाच्या शेवटीं दिली आहेत. सर्व प्रकारचा कारभार चावडींत होतो. कचेरीला सर