पान:अशोक.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30 गांव-गाडा. (दुमाला) आणि अप्रत्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना व धारा वसूल करण्याचा राजाधिकारही त्यांना देत. दुस-या प्रकारचे इनाम नक्त किंवा ऐनजिनसी असत. धारा वसूल करून आपल्या खाज तिला नक्त इनाम म्हणतात; आणि जमीन धारण करणारांकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे द्रबिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती, अथवा बाजारहाटांत विकावयास आणलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, ह्यांना परभारा हक किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात. हे झाले राजरोष इनाम. मध्यवर्ती राजसत्तेच्या कमकुवतपणामुळे, । ba राज, संस्थानिक व इनामदार, ह्यांच्या गृहकलहामुळे, শুIাটিা प्रस्परांबद्दलच्या साशंक व मत्सरप्रचुर वृत्तीमुळे, वेळोवेळीं अनेक बेिन्काळजाचे व कपटी पुरुष रयतेपासून पुष्कळ जमिनी, शेतमाल व पैसा उपटूं लागले; आणि असा क्रम कहीं दिवस चालवून त्यालाच ते **!! लागले. त्यांना आकळण्याचें सामथ्र्य गांवगाड्यांत नसल्यानें ई' सातपुडा, सातमाळ, सह्याद्रिपर्वत व किर्र जगलें ह्यांचा आसरा “ टिप्सरांना ठोकून काढून लुटीत; अशा रीतीनें बळावत जाऊन ते पुढे आसमंतांतील गांवांचेंही काम काढू लागले. तेव्हां गांवांनीं त्यांना दरसाल ठोक ऐवज पावता करण्याचा ठराव करून त्यांच्या लुटालुट ब्रू आपली मुक्तता करून घेतली !! एकोणविसावे शतकाच्या आरंभ डर्बीर रजपूत व कोळी नाईक ह्यांनीं गुजरातेंत गांवेंची गांवें लुटण्याचा "दृ! लावला, आणि सरकारकडून तर रयतेचें रक्षण होईना !! अशा *स्थित गांवांनीं त्यांना 'थोडा ग्रास” नांवाची खंडणी (घांसदाणा)