हे पान प्रमाणित केलेले आहे.
कविवर्य तांब्यांच्या शब्दांत (थोडा बदल करून), नर्मदा बचाव आंदोलन कोसळल्यानंतर एवढेच म्हणता येईल :
रे हिंदबांधवा,
थांब या स्थळी
अश्रु दोन ढाळी
ही पराक्रमाची ज्योत मालवे
इथे डोमखेडी.
दि. ११/७/२००१
■ ■
अन्वयार्थ – दोन / २६०