पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गरज पडणार नाही.
 सरकारशाहीने देश कमकुवत ठेवला, त्यातून बाहेर पडण्याचा जो एक मार्ग शास्त्रशुद्ध आहे तो सरकारनेच रोखून ठेवला आहे आणि सर्व अशास्त्रीय उपाय सांगणारे डॉक्टर, वैदू देशभर धिंगाणा घालीत आहेत. वस्तुबाजारातील अडचणी चलनबाजार सावरून घेतो; पण दोन्ही बाजारांत केवळ अरेरावीच करण्याचे धोरण आपल्या इतिहासाशी सुसंगत आहे देशाचे भले करणारे नाही.

दि. १/५/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / २२०