हे पान प्रमाणित केलेले आहे.
पाकिस्तानलाही भेट देण्याचे ठरवावे याचे महत्त्व लक्षात यावे. भारताला भेट दिली म्हणजे जयजयकार आणि पाकिस्तानला भेट दिली तर निषेध व धिक्कार असल्या उथळ विचारांचे प्रभुत्व दोन्हींपैकी कोणत्याच राष्ट्रात राहिले नाही तर या समझोत्याच्या वातावरणात काश्मीर आणि अणुचाचण्यांसंबंधीचे प्रश्न सुटायलाही मदतच होईल.
दि.१८/३/२०००
■ ■
अन्वयार्थ – दोन / १९