हे पान प्रमाणित केलेले आहे.
'युद्धास तयार हो, मेल्यास स्वर्ग मिळेल, जिंकल्यास पृथ्वीचे राज्य मिळेल.' असा उपदेश श्रीकृष्णाने केला होता.
श्रीकृष्णाने भारतीय किसानालाही हाच मंत्र आज दिला असता -
हतो वा प्राप्यसि स्वर्गम्
जित्वा वा भोक्ष्यसे महीम्
दि.७/६/२०००
■ ■
अन्वयार्थ - दोन / १२९