पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'युद्धास तयार हो, मेल्यास स्वर्ग मिळेल, जिंकल्यास पृथ्वीचे राज्य मिळेल.' असा उपदेश श्रीकृष्णाने केला होता.
 श्रीकृष्णाने भारतीय किसानालाही हाच मंत्र आज दिला असता -
 हतो वा प्राप्यसि स्वर्गम्
 जित्वा वा भोक्ष्यसे महीम्

दि.७/६/२०००
■ ■

अन्वयार्थ - दोन / १२९