या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
ता. क. - 'बचपन बचाव' हे आंदोलन करणाऱ्या समाजसेवक श्री. कैलाश सत्यार्थी याना या वर्षीचा जागतिक कीर्तीचा 'नोबल पुरस्कार' मिळाला आहे. त्यामुळे श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हरवलेले बालपण' मधली बालमजुरी हा विषय आता जागतिक स्तरावर अधोरेखित झाला आहे. एका अर्थाने, श्री देशमुख यांच्या या साहित्यकृतीचा हा सन्मानच आहे असे म्हणता येईल.
□
अन्वयार्थ □ २५९