पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एका अर्थाने ही आजच्या ग्रामीण भागाच्या वर्तमानाची कथा आहे. सर्वच बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्येही काही ध्येयाची हिरवळी बेटंही आहेत. आणि हेच समाजजीवनाला जिवंत ठेवण्याचे काम करीत असतात. हे जीवनमूल्य हे लक्ष्मीकांत देशमुखांच्या कथा संग्रहाचे वेगळेपण आहे.

 पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी
 पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी.
















अन्वयार्थ । १०९