या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
वारयात्रा सागता समारोह दिनोव्हे संघटना, १२ डिसेबर. आगनमा विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत शरद जोशी. नागपूर येथे १२ डिसेंबर १९८७ रोजी भरलेल्या संघटनेच्या सभेत. यांतील तिघांच्या नशिबात भविष्यात पंतप्रधानपदाचा योग होता. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नवी दिल्ली येथे किसान समन्वय समितीच्या सदस्यांसह भेट घेताना (डावीकडून भूपिंदर सिंग मान, हरयाणाचे किसान नेते प्रेमसिंह दहिया व शरद जोशी), १९ जानेवारी २०००