हे पान प्रमाणित केलेले आहे.
चालूच आहे.
ॲड. अनंत उमरीकर, परभणी यांच्या षष्टयब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी परभणीकरांसाठी एक व्याख्यान देण्याची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहाला मान देऊन आणि ॲड. उमरीकरांवरील - शेतकरी संघटनेतील एक जुने सहकारी म्हणून असलेल्या स्नेहाने उमरीकरांच्या साठीनंतर तब्बल दीड वर्षाने परभणी येथे ६ ऑक्टोबर १९९८ रोजी 'स्वदेशीची तिसरी लढाई' हे भाषण केले. त्या भाषणाचे हे शब्दांन.
(६ नोव्हेंबर १९९८)
◆◆
भारतासाठी । २२६